हे खत जमिनीमध्ये हवा खेळती ठेवते, पाण्याची धारणक्षमता वाढवते आणि माती घट्ट होण्यापासून थांबवते.
यात सर्व आवश्यक नत्र, स्फुरद, पालाश तसेच सूक्ष्म पोषक तत्वे नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात आणि ती पिकांना हळूहळू मिळतात
हे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव (उदा. गांडूळ, जिवाणू) आणि त्यांच्या क्रियाशीलतेला चालना देते, ज्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते.
रासायनिक खतांचा वापर कमी करण्यास मदत करते आणि पिकांना रसायनांच्या दुष्परिणामांपासून वाचवते, ज्यामुळे उत्पादन विषमुक्त होते.
सेंद्रिय खत वापरल्याने जमिनीची नैसर्गिक सुपीकता वाढते, पर्यावरणाचे रक्षण होते आणि शेती अधिक टिकाऊ बनते.
पॅकिंग : 50 किलो
वापराचे प्रमाण : 50 ते 100 किलो प्रति एकर पीक आणि पिकाच्या अवस्थेनुसार वापरावे